Parama Sadgurunchya Dash Adnya Marathi Book

160.00

Original Price: Rs 60
Include Rs 100 Shipping charges courier
Shree Vasant’s 100th Birth Anniversary Celebration Book Print – available at cost price.
ADDITIONAL INFORMATION
Weight – 124 grams
Author/By – Shree Vasant Paranjpe
No. of Pages – 104
Language – English
Binding – Paperback
Publisher – Fivefold Path Publications
Note –

Most orders are shipped within 2 working days. Shipping details will be provided to you via email within 3-4 days.

Most orders are sent by COURIER, and in special circumstances, by INDIA POST.

If our courier service is not available in your area, your order will be sent via SPEED POST by India Post.

You can expect delivery of the order by 7-9 working days.

For locations that are far away, in the interior, or difficult-to-cover areas, this may take longer than 10 working days by Courier or India Post.

Charges for the Northeast and Jammu and Kashmir areas are extra. For orders in the Northeast and Jammu and Kashmir, please contact us via WhatsApp at 9244093002 or email – agnihotralife@gmail.com.
Categories: ,

Description

सृष्टि निर्माणकाळी परमपिता परमात्म्याने वेदप्रतिपादित सनातन धर्माचे प्रकटीकरण केले. अवतीर्ण झालेल्या सर्व ईश्वरी संदेष्टयांनी त्याच संदेशाचा म्हणजे सुरुवातीस प्रकट केलेल्या पंचसाधन मार्गाच्या संदेशाचा पुनरुच्चार केला. या सर्व संदेष्टयांनी त्या त्या काळाला अनुरूप भाषेत, पंचसाधन मार्गाच्या निरनिराळ्या अंगावर भर दिला आहे.

परमसद्गुरू म्हणतात, आत्मसाक्षात्कार आणि मुक्ती परमात्म्यास संपूर्ण शरणागती पत्करल्यानेच प्राप्त होतात. सर्व आध्यात्मिक साधना शेवटी या ध्येयाप्रत येऊन थांबतात. शरणागत होण्यासाठी अहंकार संपूर्ण गळून पडावा लागतो. शरणागती म्हणजे अहंकारहीन स्थिती. मानवी जीवनाचे उच्चतम प्राप्तव्य म्हणजे ‘हे परमात्मा, माझे नव्हे तुझेच होवो.’ येथे योगसाधना संपते.

येशू म्हणतात, “आपल्या प्रमाणेच शेजाऱ्यावर प्रेम करा.” या सुभाषितातील ‘आपल्याप्रमाणेच’ हा शब्द विसरून चालणार नाही . मानवमात्राला त्याच्या दैवी पैतृक वारशाची आठवण करून देऊन, त्यांना परत दैवी साम्राज्यात म्हणजेच स्वगृही परतण्यासाठी मानवपुत्राने या दश आज्ञा दिल्या आहेत. “माझी इच्छा नव्हे तुझ्या इच्छेप्रमाणे होवो”, ‘न मम’ या स्थितीप्रत पोहोचणे हे मनुष्य जन्माचे ध्येय आहे आणि म्हणूनच परमसद्गुरूंच्या या दश आज्ञा.

हे पुस्तक परमसद्गुरू श्री गजानन महाराजांच्या दश आज्ञांवर श्री वसंत यांनी लिहिलेले भाष्य आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Parama Sadgurunchya Dash Adnya Marathi Book”

Your email address will not be published. Required fields are marked *